एखादा कार्यक्रम आपण आयोजित केलेला असतो. या
कार्यक्रमाला बऱ्याच लोकांना बोलावण्यात आलेलं असतं. अर्थातच, तयारी
करायला आपण ठरलेल्या स्थळी थोडं आगोदर जातो. तयारी झाली की पाहुण्यांची
प्रतीक्षा सुरू.
काही वेळानं काही पाहुणे हजर झालेले असतात. त्यांच्याशी गप्पाटप्पा सुरू होतात. मग अजून चार पाहुणे आलेले दिसतात व त्यांचा स्वागत करायला आपण लगेच त्यांच्या जवळ जातो. आतापर्यंत जवळपास सगळे लोक आलेले असतात. पण अजून सगळे आलेत अस मनाला भासत नाही.
कोणीतरी
अद्याप आलेलं नाही असा लक्षात येतं. मग आपण विचारात पडतो.... कोण आलेलं
नाही? हा विचार आपल्याला शांत राहू देत नाही. फक्त एवढेच आले? असं वाटू
लागतं. काही वेळानं काही पाहुणे हजर झालेले असतात. त्यांच्याशी गप्पाटप्पा सुरू होतात. मग अजून चार पाहुणे आलेले दिसतात व त्यांचा स्वागत करायला आपण लगेच त्यांच्या जवळ जातो. आतापर्यंत जवळपास सगळे लोक आलेले असतात. पण अजून सगळे आलेत अस मनाला भासत नाही.
